जनरल नॉलेज २०२१ पोलीस भरती २०२१
![]() |
policebhartimaha.blogspot.com |
1] भारतात कोव्हीड लस पंतप्रधान यांनी लसीकरणाला कधी प्रारंभ केला
👉गणित चे videos पाहण्यासठी येथे क्लिक करा 👈
1] भारतात कोव्हीड लस पंतप्रधान यांनी लसीकरणाला कधी प्रारंभ केला
१] ५ जानेवारी २] १६ जानेवारी
३] ८ जानेवारी ४] २५ जानेवारी
२] महाराष्ट्रात सर्व प्रथम कोव्हीड लस कोणाला देण्यात आली
१] मनीष कुमार २] डॉ.मधुरा पाटील
३] राम लोखंडे ४] राज्यपाल
३] कोव्हीड १९ ची भारतीय लस कोणती आहे
१] कोव्हाक्सीन २] कोव्हीशील
३] सिनोव्हाक ४] फायजर
४] ड्रागन फ्रुट म्हणून प्रसिद्ध असलेल्या फळाचे नामकरण करण्यात आले
१] कमलन(कमळ) २] कामन्न
३] गुलाबी ४] या पैकी नाही
५] पहिली किसान रेल ७ ऑगस्ट २०२० रोजी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते सुरु करण्यात आली
१] देवळाली (महाराष्ट्र) ते दानापूर (बिहार)
२] सांगोला (महाराष्ट्र) ते पश्चिम बंगाल (शालीमार)
३] बडोदा ते दिल्ली ४] राजस्थान ते कोलकत्ता
६] ३ जानेवारी २०२० पासून ३ जानेवारी हा दिवस ______ दिवस म्हणून साजरा केला जातो
१] बालिका दिन २] महिला शिक्षक दिन
३] स्त्री दिन ४] या पैकी नाही
७] ९ जानेवारी २००३ पासून ९ जानेवारी या दिवसी कोणता दिवस
साजरा केला जातो
१] कुष्ठरोग निदान दिन २] प्रवासी भारतीय दिन
३] क्रांती दिन ४] विजय दिवस
८] भारतातील किती समुद्र किनाऱ्याला पर्यावरणाचे नीलध्वज प्रमाण पत्र मिळाले
१] ८ २] १२ ३] १५ ४] २०
९] महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रीय २०२० नुसार कोणती आहे
१] मुंबई २] नवीमुंबई ३] पुणे ४] नागपूर
१०] एप्रिल २०२१ पासुन बंद होणाऱ्या आकाशवाणी वरील विविध भारतीची स्थापना केव्हा झाली
१] ३ ऑक्टोबर १९५७ २] २ ऑक्टोबर १९५०
३] ३ ऑक्टोबर १९५२ ४] २ ऑक्टोबर १९५५
११] स्त्री मुक्तीची संकल्पना आगरकरांनी कोणत्या थोर
विचारवंताकडून घेतली
१] जॉन स्टुअर्ट मिल २] थॉमस पेन
३] हर्बर्ट स्पेन्सर ४] लेनिन
१२] लोकमान्य टिळकांशी मतभेद झाल्यांनंतर इ.स १८८८ मध्ये आग्रकांनी कोणते साप्ताहिक सुरु केले
१] मराठा २] केसरी ३] सुधाकर ४] मूकनायक
13] महर्षी धो.केशव कर्वे यांनी कोणत्या वर्षी विधवेशी विवाह केला
१] १८९१ २] १८९३ ३] १८९० ४] १८९७
१४] महर्षी धो .के कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना
खालील पैकी कोणत्या वर्षी केली
१] १८९५ २] १९२० ३] १९०७ ४] १८९३
१५] पुणे येथील अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वेंनी हिंगणे येथे कोणत्या कारणास्तव स्तलांतरीत केला
१] पुण्यात प्रदूषण वाढले होते म्हणून
२] पुण्यात प्लेग ची साथ असल्या मुले
३] निसर्गाचे सानिध्य लाभावे म्हणून ४] सहज म्हणून
१६] चौथे शिवाजी यांनी दत्तक घेण्यापूर्वी छत्रपती शाहू महाराजंचे नाव काय होते
१] यशवंत घाटगे २] गोपाल घाडगे
३] शिवाजी रावआंबले ४] या पैकी नाही
१७] खालील पैकी कोणती संस्था महर्षी धो.के.कर्वे यांनी १९९४ साली
स्थापन केली
१] समता संघ २] विधवा संघ
३] परित्यक्ता भवन ४] स्त्री मुक्ती भवन
१८] शाहू महाराजांवर खालील पैकी कोणत्या संस्थेचा पगडा होता
१] पार्थना समाज २] आर्य समाज
३] ब्राम्हो समाज ४] बौद्ध समाज
१९] शाहू महाराजांनी उदोजी विध्यार्थी वसतिगृह. कोठे सुरु केले
१] नाशिक २] पुणे ३] औरंगाबाद ४] कोल्हापूर
२०] महर्षी धो के कर्वे कोणत्या काळात फर्ग्युसन कॉलेज चे
प्राध्यापक. होते
१] १८९१ – १८९४ २] १८९० – १८९५
३] १८९९ – १९२० ४] १९०५ – १९२५
२१] महाराष्ट्रात औरंगाबाद विभागात सर्वात जास्त तालुक्यांची
संख्या.... आहे
१] ६४ २] ५८ ३] ५६ ४] ७६
२२] कोकण विभागात ......जिल्हे आहे त
१] ८ २] ७ ३] ९ ४] ५
२३] कोकण प्रशासकीय विभागामधील मुंबई उपनगर जिल्हा धरून
तालुक्यांची संख्या .... आहे
१] ५० २] ५८ ३] ५४ ४] ६४
२४] महाराष्ट्रात ........या प्रशासकीय विभागामधील तालुक्यांनचची
संख्या ५६ आहे
१] नाशिक २] पुणे ३] औरंगाबाद ४] अमरावती
२५] महाराष्ट्र सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता
१] पुणे २] नाशिक ३] अहमदनगर ४] सोलापूर
२६] भारताची सागरी सरहद्द ____देश्याच्या सागरी सिमांशी
संलग्न आहे
१] ५ २] ७ ३] ६ ४] ४
२७] पुढील शिखरे उंचीच्या उतरत्या क्रमाने लावा
अ] नंदादेवी ब] कांचनगंगा क] नंगापर्वत
ड] सारामती
१] अ,ब,क,ड २] ब.अ.क.ड
३] ब.क.अ.ड ४] ब.अ,ड.क
२८] भारतच्या एकूण जंगला खालील क्षेत्रापैकी ५२% जंगलाचे क्षेत्र---
------मध्ये आहे
१] सह्यद्री २] पूर्वांचल ३] हिमाचल ४] पूर्व घाट
२९] झूम चक्राला जास्तीत किती कालावधी आवश्क आहे
१] २५ वर्ष २] ४-५ वर्ष ३] १०-२० वर्ष ४] या पैकी नाही
३०] वेगळा पर्याय ओळखा
१] कांकरेज २] नागौर ३] थार्परकर ४] लोही
३१] न्यू मूर या बेटांवरून कोणत्या दोन देशात वाद आहे
१] भारत आणि बंगलादेश २] भारत आणि म्यानमार
३] भारतात आणि आफ्रिका ४] भारत आणि पाकिस्तान
३२] खालीलपैकी कोणत्या प्राण्यांना विष्णोई या स्थानिक
समजाकडून संरक्षण मिळते
१] लालकोल्हा व जंगली गाय
२] लाल कोल्हा व जंगली मांजर
३] लाल लांडगा व जंगली अस्वल
४] या पैकी नाही
३३] पंजाबची अधिकृत भाषा ------ हि आहे
१] गुरुमुखी २] पंजाबी ३] हिंदी ४] वरील सर्व
३४] सिद्धा नृत्य कोणत्या प्रदेशातील प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे
१] पंजाब – हरियाना २] मध्यप्रदेश
३] गुजरात राज्यस्थान ४] वरील सर्व
३५] गंगानदीवरील गांधी सेतू कोणत्या राज्यात आहे
१] बिहार २] उत्तरप्रदेश ३] पश्चिम बंगाल ४] उत्तराखंड
३६] दाट व उंच गवताळी भाग --------नावाने ओळखला जातो
१] ब्राईट फिल्डर २] क्रेन ब्रेकर ३] कॅटलबरी ४] बुस्टर
३७] ______नदी द्विकल्पीय पठारावर उगम पावते आणि यमुनेस
मिळते
१] चंबळ २] कोसी ३] लुनी ४] गंडक
३८] जलपैगुरी व दार्जीलिंग जिल्ह्यात टेकड्यांच्या पायथ्याला ------
म्हणतत
१] खादर २] मैदानी ३] थंड हवेची ठिकाण ४] दुआर
३९] राजाबाई टॉवर हि ऐतिहासिक वस्तू ____येथे आहे
१] कोल्हापूर २] मुंबई ३] बडोदा ४] वरील पैकी नाही
४०] ब्रिटिशांनी भारताचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून संबोधलेले शून्य मैल ठिकाण _____येथे आहे
१] खजुराहो – मध्यप्रदेश २] नागपूर ३] उडीसा ४] दिल्ली
४१] भारतात ____हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो
१] १९ नोव्हेंबर २] २५ डिसेम्बर ३] २४ डिसेम्बर ४] १ एप्रिल
४२] कन्नड भाषेत तलावांना _____असे संबोधले जाते
१] नीरव २] जलद ३] केरे ४] कन्नदल
४३] दक्खनच्या पठारावर ____भागात सर्वाधिक तलाव आढळतात
1]
मध्य २] वायव्य ३] दक्षिण ४] उत्तर
४४] _____ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व जुना उद्योग आहे
१] साखर उद्योग २] दुग्ध उद्योग
३] सुतीकापड उद्योग ४] या पैकी नाही
४५] चित्रकुट धबधबा कोणत्या _____नदीवर आहे
१] इंद्रावती २] गोदावरी ३] नर्मदा ४] प्रवरा
४६] _____ हे भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागाचे मुख्यालय आहे
१] मुंबई २] भरतपूर ३] जबलपूर ४] उज्जैन
४७] अ पंजाबचा राज्यपक्षी बाझ (गरुड) हा आहे
ब मात्र राज्यप्राणी कळवीट आहे
१] फक्त अ योग्य २] फक्त ब योग्य
३] दोन्ही योग्य ४] दोन्ही अयोग्य
४८] राजस्थान मधील अंशत शुष्क प्रदेशास ____ म्हणतात
१] बागर २] घगर ३] भांगर ४] खादरे
४९] वेगळा पर्याय निवडा
१] नल्लमाला २] पालकोंडा ३] निमगिरी ४] निलगिरी
५०] ______ हे अंदमान मधील सर्वोच्च शिखर आहे
१] डायवोलो शिखर २] नॉर्थ सॅडलर ३] सोम्ब्रेरो ४] या पैकी नाही