महाराष्ट्र राज्य पोलीस भरती
१]
मनोरथ या शब्दाची संधी शोधा
१] मन+उरथ २] मनः+रथ
३] मना+उरथ ४]
मनः+उरथ
२]
सामान्य नाम ओळख
१] भारत २] मानवता
३]शाळा ४] गोदावरी
३]
आपण हा शब्द खालील पैकी कोणत्या प्रकारचा आहे
१] नाम २] विशेषण
३] सर्वनाम ४] भाववाचक नाम
४]
वस्तूचे गुण दर्शविणारा शब्द कोणता
१] नाम २] सर्वनाम
३] क्रियापद ४] विशेषण
५]
खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा
१] गाय हळू चालते २] संजय खूप झोपला
३] रमेश दुध
पितो ४] सुधाकर मूर्ख आहे
६]
क्रिया विशेषण ओळखा
१] लांबी २] भरभर
३] चारपाच ४] गरीब
७]
माझ्याकडे बघू नको वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
१] माझ्या २] नको
३] बघू ४] कडे
८]
जर तर हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे
१] स्वरूपबोधक २] कारणबोधक
३] उददेशबोधक ४] संकेबोधक
९]
उदगारवाचक अव्यय ओळखा
१] शिवाय २] परंतु
३] त्यापेक्षा ४] शिवशिव
१०]
कोल्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा
१] वर्तमान काळ २] भूतकाळ
३] भविष्यकाळ
४] रिती वर्तमान काळ
११]
सिंह या शब्दाचे स्त्री
लिंग रु ओळखा
१] सिंह २] छावा
३] सिहीण ४] या पैकी नाही
१२]
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा
१] लाटा २] झरा
३] धारा ४]
गारा
१३]
खेळ या नामाचे सामन्य रूप
काय होईल
१] खेळ २] खेळे
३] खेळी ४] खेळू
१४]
बेंडूक या शब्दाचे तृतीय शब्द ओळखा
१] बेडकाचे २] बेडकांनी
३] बेडकाने ४] बेडकाला
१५]
गांधीजी सत्याग्रह करतात या वाक्याचा प्रकार ओळखा
१] केवल वाक्य २]
स्वार्थी वाक्य
३] विधानार्थी वाक्य ४] वरील सर्व
१६]
सारे पक्षी उडून गेलेया वाक्यातील उददेशविभाग ओळखा
१] सारे
पक्षी २] सारे
३] पक्षी ४] वरील सर्व
१७]
पोलिसांनी चोरास पकडावे या वाक्यातील प्रयोग ओळखा
१] कर्तरी प्रयोग २]
कर्मणी प्रयोग
३] भावे प्रयोग ४] या पैकी नाही
१८]
खालील शब्दापैकी सामासिक शब्द ओळखा
१] पंचक्रोशी २] परदेशी
३] स्वदेशी ४] त्रिभुवन
१९]
कंबर कोणता शब्द आहे
१] देशी २] तदभाव
३] तत्सम ४] विदेशी
२०]
काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत
१] तीन २] पाच
३] सात ४] नऊ
२१]
विनोबा भावे यांनी कोणती कांदबरी लिहली
१] गीताई २] ययाती
३] उपरा ४] पानिपत
२२]
वारू या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा
१] वारा २] चरणारा
३] चारचाकी ४] घोडा
२३]
दिन या शब्दाचा विरुद्धार्थी ओळखा
१] रजनी २] दुबळा
३] गरीब ४] दिवस
२४]
खुण गाठ बांधणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा
१] गाठ मारणे २] मनघट्ट करणे
३] घाबरणे ४]
पिच्छा पुरवणे
२५]
माघून येऊन मोठेपण मिरवणे या अर्थाची म्हणी ओळखा
१] काना
माघून येऊन तिखट होणे २] वरचढ होणे
३] मोठेपणा मिरवणे ४] गर्व करणे
२६]
शशी कपूर यांना श्री दादा साहेब फाळके पुरस्कार केंव्ह दिला
१] २०११ २] २०१४
३] २०१५ ४] २०१७
२७
२३+४६+६९+...........+२३० =?
१] १२२५५ २] १२४०
३] १२६५ ४] १२७५
२८]
एका स्पर्धेत एकूण १९० सामने खेळले गेले.प्रत्येकांनी
प्रत्येकाशी फक्त एकेकदाच सामना खेळला तर त्या
खेळातील एकूण खेळाडू किती
१] १५ २] १९
३] २० ४] २१
२९]
एका संख्येला ३ ने भागले असता भागाकार ९ येतो व बाकी एक उतरते तर ती संख्या
कोणती
१] २४ २] २६
३] २८ ४] ३०
३०]
१० लोकांच्या वायांची सरासरी ४५ वर्ष आहे ११व्या
व्यक्ती त्यांचात मिसळल्यास त्यांच्या वयाची
सरासरी एक
ने कमी झाल्यास तर त्या ११
व्या व्यक्तीचे वय किती
१] ३० २] ३४
३] ३६ ४] ३८
३१]
एका व्यक्तीचा पगार पहिल्या महिन्यातील ३०% ने वाढली आणि दुसऱ्या महिन्यात २५% नि
वाढला तर त्या व्यक्तीचा पगार एकूण किती
टक्यांनी वाढला
१] ६२.५ २] ५५%
३] ३०% ४] ५%
३२]
दुकानदाराने एका विजार वर सुरुवातीस ३०% ने वाढ करून २५% सवलतीवर विकली तर दुकानदारास एकूण किती टक्के नफा झाला
१] १२.५% २] २.५%
३]
२०% ४] २०.५%
३३]
एक व्यक्ती आपला पगाराच्या २०% रक्कम प्रवासावर खर्च करतो ३०% रक्कम घरभाड्यवर ४०%
रक्कम जेवणावर
खर्च करतो शेवटी त्याच्याकडे ५०० रु शिल्लक
राहिले तर
त्या व्यक्तीचा मासिक पगार किती
१] ५५०० २] ५५५०
३] ५००० ४] ६०००
३४]
एका वर्गातील २० % विध्यार्थी गणितात ३०%
विध्यार्थी इंग्रजीत आणि
१५% विध्यार्थी गणित व इंग्रजी
या विषयात नापास झाले तर
एकूण किती टक्के विध्यार्थी
नापास झाले
१] ९०% २] ४५%
३] ३५% ४] ५५%
३५]
एक वस्तू १४०० रुपयास खरेदीकरून १७५० रुपयात
विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती
झाला
१] २०% २] २५%
३] ३०% ४] ४०%
३६]
९ मजूर दररोज ८ तासात काम करून ११ दिवसात ४५
खुर्च्या बनवतात तर २२
मजूर दररोज ६ तास काम
करून किती दिवसात १५
खुर्ची बनवतात
१] २ २] ३
३] ४ ४] ५
३७]
ताशी ९० किमी वेगाने जाणारी एक रेल्वे ६०० मी
लांबीचा बोगदा ३६ सेंकदात ओलांडते तर त्या
रेल्वेची
लांबी किती
१] ३०० मी २] ४०० मी
३] ५०० मी ४] ६००मी
३८]
A व B ययांच्या वयाचे गुणोत्तर १:३ आहे ५ वर्षा नंतर
B चे वय २० वर्ष होत असेल तर A चे वय किती असेल
१] ५ २]
७
३] १० ४] १२
३९]
A व B ने अनुक्रमे ३००० रु व ५००० रु गुंतवून ४०० रु
नफा मिळविला तर B चा नफा
किती
१] १५०रु २] २००रु
३] २५०रु ४] ३००रु
४०]
एका आरश्यात पाहिल्यास ४:३५ वाजले होते तर
खरोखर किती वाजले असतील
१] ४:३५ २] ७:२५
३] ५:३५ ४] ७:३५
४१]
ताशी १४४ किमी वेगाने जाणाऱ्या १०८० मी
लाबीच्या
मालगाडीस १२० मी लांबीच्या पु ओलांडण्यास किती वेळ लागेल
१]
४० सें २] ४५ सें
३] ३० सें ४] ३५ सें
४२]
एका घड्याळाची विक्री किंमत १०८०० रु आहे तेंव्हा
२५% तोटा होतो तर त्या घड्याळाची खरेदी किंमत
किती
१] १२००० रु २] १२५००रु
३] १४४०० रु ४] १४५०० रु
४३]
गोविंद व गीताच्या आजच्या वयांची बेरीज ४६ वर्ष आहे
५ वर्षा नंतर गोविंदाचे वय
गीताच्या त्या वेळेच्या
वयाच्या ३ पट होईल तर
त्यांची आजची वय काढा
१] ९:३७ २] १३: ३३
३] १७:२९ ४] ७ : ३९
४४]
द.सा.द.शे किती दराने १५०० रुपयांचे ३ वर्षात १८००
रुपये रास होईल
१] ६% २] ८%
३] १०% ४] १२ %
४५]
एक गाडी ५ लिटर पेट्रोल मध्ये २८० किमी
अंतर जाते
तर १५४ किमी अंतर जाण्यासाठी
तिला किती पेट्रोल लागेल
१] २.७५ लिटर
२]
२.५० लिटर
३] ३.७५ लिटर ४]
३.५० लिटर
४६]
एका शेतात कोंबड्या व गायी यांची संख्या ३५ आहे तर त्यांच्या पायांची संख्या १००
आहे तर त्या शेतात किती गायी आहेत
१] २० २] १५
३] २५ ४] १०
४७]
शीर्षासन केलेल्या अवस्थेत संतोष चा डावा हात जर
पश्चिमदिशा दाखवीत असेल तर
त्याचा चेहरा कोणत्या
दिशेस आहे
१] उत्तर २] पश्चिम
३] पूर्व ४] दक्षिण
४८]
घोड्याला वाघ म्हटले वाघला सिंह म्हटले सिंहाला हरीण म्हंटले हरणाला बैल म्हटले तर
टांग्याला काय जुपावे
१] वाघ २] घोडा
३] सिंह ४] हरीण
४९]
INDIA
– JNDJB : NATION - ?
1] OBTJPN 2] NBTJPN
3] NBTION 4] OBTION
50]
६, १२, ३६, १४४, ?
१] २७० २] ७२०
३] ९१० ४] १९६
५१]
४०+१२÷३ x
६-६०
१] ४० २] ४
३] ६४ ४] ४४
५२]
इ.स १८८८ मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले
१] बा.गं टिळक २] विष्णूशास्त्री चिपळूणकर
३] महात्मा गांधी ४] गो.ग.आगरकर
५३]
द अनटचेबल या ग्रंथाचे लेखक .......... हे आहेत
१] वि.रा.शिंदे २]
डॉ.आंबेडकर
३] महात्मा फुले ४] सविता प्रभू
५४]
१८८९ मध्ये ... यांनी मुंबई येथे शारदा सदन सुरु केले
१] सावित्रीबाई फुले २] डॉ.आनंदीबाई जोशी
३] रमाबाई रानडे ४] पंडिता रमाबाई
५५]
कुठल्या परिषेदेत जमलेल्या हजारो दलींताना संबोधताना
शाहू महारजांनी डॉ.आंबेडकरांची
ओळख करून देताना
हा तुमचा भावी नेता म्हंटले
१] महाड २]
माणगाव
३] अमरावती ४] नाशिक
५६]
.......हे सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र होते
१] दीनबंधू २]
हरिजन पत्र
३] सत्यशोधक पत्र ४]
बहुजन पत्र
५७]
गंगा कृती दुसऱ्या कोणत्या नद्यांच्या स्वच्छतेचा समावेश
आहे
१] यमुना व चंबळ २] गोमावती व घागर
३] घागर शरयू ४] यमुना व गोमती
५८]
हात्ती पाय रोग कशामळे होतो
१] जीवाणू २] विषाणू
३] कवक ४] कृमी
५९]
भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून
देण्यास सुरवात केंव्हा
झाली
१] ऑगस्ट १९९३ २] ऑगस्ट १९९५
३] ऑगस्ट १९९७ ४] ऑगस्ट १९९९
६०]
महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आयुध कारखाना नाही
१] सीताबर्डी-
नागपूर २] जवाहरनगर – भंडारा
३] भद्रावती –चंद्रपूर ४]
वरणगाव- जळगाव
६१]
विधायक आदर्श ग्राम योजना भारत सरकारने केंव्हा
सुरु
केली
१] २०१७ २] २०१६
३] २०१५ ४] २०१४
६२]
ग्राम पंचायत सरपंच कोणाकडे राजीनामा देतो
१] तहसीलदार
२] जिल्हा अधिकारी
३] पंचायत
समितीच्या सभापतीकडे
४] जिल्हा परिषेदेच्या सभापतीकडे
६३]
खालील पैकी कोणत्या कलमा नुसार घटना दुरुस्ती केली
जाते
१] ३६० २] ३६८
३] १४४ ४] ४२०
६४]
२०१५ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात
आला
१] जयंत नारळीकर २] अनिल काकोडकर
३] बाबासाहेब
पुरंदरे ४] सचिन तेंडूलकर
६५]
डी डी किसान चैनल केंव्हा सुरु करण्यात आले
१] २०१६ २] २०१५
३] १९९५ ४] १९९०
६६]
सुकन्या समृद्धी योजना केंव्हा सुरु करण्यात आली
१] २०१४ २] २०१५
३] २०१६ ४] २०१७
६७]
सशत्र सेना झेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो
१] ७ डिसेंबर २]
५ डिसेंबर
३] १० डिसेंबर ४] ३० जानेवारी
६८]
पल्स पोलीओ दिवस भारतात ....... या दिवशी
साजरा केला जातो
१] २४ ऑक्टोबर २]
१४ नोव्हेंबर
३] १० डिसेंबर ४] या पैकी नाही
६९]
इ.स १८२९ मध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा
कायदा कोणी संमत केली
१] क्लाईव्ह २] डलहौसी
३] बेटिंग ४] वेलस्ली
७०]
महात्मा फुलेंनी असृश्या साठी पहिली शाळा केंव्हा
उघडली
१] १८८२ २] १८४४
३] १८६४ ४] १८७४
७१]
भारतीय राज्य घटनेच्या कलम ....... अन्वये राष्ट्रपती
राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतो
१] ३५६ २] ३६०
३] ३५२ ४]
३५४
७२]
भारताचे सर्वोच्च शौर्यपदक ........आहे
१] परमवीर
चक्र २] वीर चक्र
३] भारतरत्न ४]
पधूविक्रुषण
७३]
महाराष्ट्र सरकार प्रकाशित करीत असलेले नियतकालिका
१] महाराष्ट्र टाईम्स २] आपला देश
३] लोकराज्य ४]
या पैकी नाही
७४]
मोती बिंदू.......... यातील दोषामुळे होतो
१] दृष्टीपटल २] पार पटल
३] नेत्र भंग ४] पोत बिंदू
७५]
खालील पैकी कोणती नदी कोकणातील सर्वात जास्त
लांबीची रुंदी आहे
१] मुचकुंदी २] वशिष्ठी
३] सावित्री ४] इंदापूर
७६]
चलो जाव आंदोलनात महाराष्ट्र प्रतिसरकारची
स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती
१] पुणे २]
कोल्हापूर
३] सातारा ४]
नागपूर
७७]
मॅकमोहन रेषा .....,....या दोन देशामधील सीमा रेषा
निश्चित करते
१] भारत व
चीन २] भारत व रशिया
३] पाकिस्तान व अफगाणिस्तान ४] चीन व
पाकिस्तान
७८]
बरोबर बारा तासांचा दिवस व बारा तासांची रात्र
असणारा वर्षातील दिव कोणता
१] १४ जानेवारी २] २१ फेब्रुवारी
३] २५ मार्च ४] २१ मार्च
७९] खालील योग्य जोडी निवडा
१] अ
जीवनसत्व : डोळा
२] ब जीवनसत्व : त्वचा
३] क जीवनसत्व : केस
४] ड जीवनसत्व : रक्त
८०]
गुण सूत्राचा शोध खालील पैकी कोणी लावला
१] लॅमार्क २] मेंडेल
३] लुई पाश्चर ४] फेड्रिक मिशेल
८१]
कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालील पैकी नाही
१] चंद्रपूर २] अमरावती
३] रायगड ४] ठाणे
८२]
कोतवालाची नेमणूक खालील पैकी कोण करतो
१] गटविकास अधिकारी २] जिल्हा अधिकारी
३] तहसीलदार ४] प्रांताधिकारी
८३]
कुचि पुडी नृत्य कोणत्या घटक राज्याचे आहे
१] कर्नाटक २]
तमिळनाडू
३] केरळ ४]
आंध्रप्रदेश
८४]
खेळ व त्याचे उगमस्थान या बाबत योग्य ती जोडी
निवडा
१] फुटबॉल – चीन २] व्हॉलीबॉल –
अमेरिका
३] बुद्धिबळ – भारत ४] वरील सर्व
८५]
सी जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो
१] मुडदूस २]
नपुंसक
३] रातांधळेपणा ४] स्कव्हर्यी
८६]
खालील पैकी शून्य गटातील वायू कोणता
१] आयोडीन २]
हेलियम
३] ब्रोमिन ४] क्लोरीन
८७]
समान नागरी कायदा कशाचे निदर्शक आहे
१] मुलभूत हक्क २] मार्गदर्शक तत्वे
३]
मुलभूत कर्तव्य ४ ] लोकशाही समाजवाद