1] भारताचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास संबोधले जाते.
A] राजा राम मोहन राय
B] स्वामी दयानंद सरस्वती
C] गोपाळ कृष्ण गोखले
D] स्वामी विवेकानंद
A] आर्य समाज
B] प्रार्थना समाज
C] ब्राह्मो समाज
D] ख्रिश्चन समाज
3] वेदांकडे परत चला असा नारा कोणी दिला.
A] स्वामी विवेकानंद
B] स्वामी सरस्वती
C] लोकहितवादी
D] स्वामी पूर्णानंद
4] हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना एका सोप्या धार्मिक विधीने पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचे काम कोणी केले.
A] आर्य समाज
B] प्रार्थना समाज
C] ब्राह्मसमाज
D] यापैकी नाही
5] प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या जिल्ह्यात पूर्ण केले
A] रत्नागिरी
B] मुंबई
C] कोल्हापूर
D]
पुणे
6] मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांच्या खुनाच्या प्रकरणावरून लोकमान्य टिळकांना किती वर्षाचे काळ्यापाण्याची शिक्षा झाली.
A] पाच वर्ष
B] सहा वर्ष
C] सात वर्ष
D] यापैकी नाही
7] इसवी सन 1905 ते 1920 हा कालखंड……… म्हणून ओळखला जातो.
A] सावरकर योग
B] टिळक युग
C] आंबेडकर योग
D] गांधीयुग
A] इंग्रजी
B] गणित
C] अर्थशास्त्र
D] संस्कृत
9] सहकाराची उत्तर सहकाराने तर असं करा याचे उत्तर सहकाराने द्यावे असे…………. म्हटले होते.
A] लोकमान्य टिळक
B] दादाभाई नवरोजी
C] दादा लाड
D] शंकर शेठ
10] राष्ट्रीय दृष्टिकोनातून काँग्रेसच्या सर्वोत्तम तत्त्वाचा विचारवंत म्हणजे खोकले हे विधान कोणाचे आहे
A] लॉर्ड कर्जन
B] लाला लजपत राय
C] झकेरिया
D] सर विल्यमसन
11] प्रतियोगी सहकरिता ही संकल्पना कोणी मांडली
A] अगरकर
B] न्यायमूर्ती रानडे
C] लोकमान्य टिळक
D] गोपाळ गोखले
12] महात्मा गांधी व्यवसायाने………… म्हणून ओळखले जात होते
A] डॉक्टर
B] वकील
C] राजकीय
D] अभ्यासक
13] महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह कधी केला
A] 1917
B]
1918
C] 1919
D] 1920
14] इंग्रज सरकारच्या विरोधात महात्मा गांधी 1920 मध्ये कोणते आंदोलन सुरू केले.
A] भारत जोडो
B] चंपारण्य
C] असहकार
D]
कायदेभंग
15] इंग्लंड येथे झालेल्या कोणत्या गोलमेज परिषदेला गांधीजी हजर होते?
A] पहिली
B ] दुसरी
C] तिसरी
D] वरील सर्व
16] त्यांनीच आमच्या स्वातंत्र्याची भावना निर्माण केली तत्कालीन सरकारचे दोष टिळका इतके दुसरे कोणीही जाणु शकले नाही असे उद्गार लोकमान्य टिळका बद्दल कोणी काढले आहेत?
A] महात्मा गांधी
B] सुभाष चंद्र बोस
C] सावरकर
D] आगरकर
17] गोपाळ कृष्ण गोखले हे कोणाचे राजकीय गुरू होते?
A] लोकमान्य टिळक
B] अगरकर
C] महात्मा गांधी
D] सावरकर
18] सुधारक या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागाचे गोखले हे सहसंपादक म्हणून काम करीत होते तर ते वृत्तपत्र कोणाचे होते?
A] लोकमान्य टिळक
B] गोखले
C] महात्मा गांधी
D] आगरकर
19] केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी काढली?
A] डॉ. आंबेडकर
B] आगरकर
C] गोखले
D] लो. टिळक
20] महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात पुणे करार कधी झाला
A] 24 सप्टेंबर 1932
B] 25 सप्टेंबर 1932
C] 26 सप्टेंबर 1930
D] 25 सप्टेंबर 1933
21] आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन कधी साजरा केला जातो?
A] 2 ऑक्टोबर
B] 30 जानेवारी
C] 21 जून
D] 30 सप्टेंबर
22] माता गांधीच्या मते आदर्श राज्याचे केंद्रबिंदू हे ……. आहे
A] महानगर
B] शहर
C] तालुका
D] गाव
23] स्वराज्य म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्याची बेरीज होय असे कोण म्हटले आहे?
A] लोकमान्य टिळक
B] महात्मा गांधी
C] अगरकर
D] डॉ. आंबेडकर
24] गांधीजींनी गो म्हणजे परमेश्वर असे मानले तर गो म्हणजे काय?
A] वासरू
B] गाय
C] हरिजन
D] गरीब
25] 822 मध्ये मिरत - उल-अखबार हे साप्ताहिक रॉय यांनी कोणत्या भाषेत सुरू केले होते
A] संस्कृत
B] हिंदी
C] फारसी
D] इंग्रजी