1] खालील
पैकी कोणत्या
राज्याने सर्व शासकीय शाळा इंग्रजी
माध्यमात रूपांतरित
करण्याचा निर्णय
घेतला आहे
A] तेलंगाना B] हिमाचल प्रदेश
C] आंध्र प्रदेश D]
गुजरात
2] आमदारांनी राजीनामा दिल्यास
तो अस्सल
आहे किंवा
नाही हे तपासण्याचा अधिकार विधानसभा
अध्यक्षांना कोणत्या
घटना दुरुस्तीमुळे मिळतो
A] 73 वी B] 33 वी
C] 1 वी D] 92 वी
3] माजी सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी सरन्यायाधीश पदाची कारकीर्द
सुरू होताना
व संपताना
खालीलपैकी कोणाला
आदरांजली वाहिली
होती ?
A] पंडित नेहरू
B] महात्मा गांधी
C] डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
D] वल्लभ भाई पटेल
4] “विष्णूभोग” नावाने आंबेमोहर तांदूळ कोणत्या
राज्यात प्रसिद्ध
आहे
A] मध्य प्रदेश B] आंध्र प्रदेश
C] राजस्थान D] गुजरात
5] छायाचित्र अपलोड केल्यावर
पक्षी ओळखणारे
ॲप कोणते
आहे
A] बर्ड्स अँड वर्ल्ड
B] फोटो आयडेंटिटी टू बर्ड्स
C] इंटरनेट ऑफ बर्ड्स
D] बर्ड्स वर्ल्ड
6़़] खालील पैकी वसलेल्या इस्रायली वसाहतींना
अमेरीकेने कायदेशीर
म्हटले आहे
A] पश्चिम किनारा B] गोल्डन टेकड्या
C] सीरिया D] पॅलेस्टाईन
7] केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
मंडळाच्या 2019 च्या अहवालानुसार सर्वाधिक प्रदूषित
नद्या कोणत्या
राज्यात आहेत
A] मध्य प्रदेश B] केरळ
C] गुजरात D] महाराष्ट्र
8] लोणार सरोवरात प्रथमच
खालीलपैकी कोणत्या
स्थलांतरित पक्षाचे
आगमन झाले
A] फ्लेमिंगो B] वाईटस्टॉर्क
C] रेड शोक D] ग्रेट व्हाइट पेलिकन
9] सच तो यही
है हे पुस्तक कशाशी संबंधित
आहे
A] काळा पैसा B] जम्मू काश्मीर
C] समाजातील वास्तव D] राजकारण
10] भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाच्या [ इफी] 50 व्या पर्वात पेशल आयकॉन
ऑफ गोल्डन
जुबिली अवार्ड
कोणाला देण्यात
आला
A] अमिताभ बच्चन B] धर्मेंद्र
C] शशि कपूर D] रजनीकांत
11] ऑक्सफर्ड शब्दकोश यानुसार
2019 मध्ये हे सर्वाधिक
वापरला जाणारा
शब्द खालीलपैकी
कोणता आहे
A] क्लायमेट चेंज B] इनोवेशन इन क्लायमेंट
C] क्लायमेंट इमर्जन्सी
D] क्लायमेट फर्स्ट
12] जागतिक वारसा
सप्ताह कधी साजरा केला जातो
A] 19 ते 25 नोव्हेंबर B] 19 ते 25 जानेवारी
C]
19 ते 25 डिसेंबर D] 19 ते 25 फेब्रुवारी
13] खालील पैकी कोणी दूरदर्शनवर शिल्पसौंदर्य या मालिकेची निर्मिती केली आहे
A] अनिल बवले B] मधु शेटे
C] उदयन इंदूरकर D] राजा रवि शर्मा
14] जानेवारी 2020 वीस मध्ये भारताला
दोन द्वारपाल
व एक नागराजाची मूर्ती कोणता
देश परत करणार आहे
A] कॅनडा B] फ्रॉम
C] श्रीलंका D] ऑस्ट्रेलिया
15] ग्लोबल मायग्रेशन रिपोर्ट
2020 नुसार जगात सर्वाधिक
स्थलांतरित कोणत्या
देशातील आहेत
A] भारत B] अमेरिका
C] मेक्सिको D] चीन
16] घरगुती हिंसाचारामुळे खालीलपैकी
कोणत्या देशात
महिला रस्त्यावर
उतरल्या आहेत
A] सुदाम B] पाकिस्तान
C] फ्रान्स D ] जर्मन
17] खालील पैकी कोणत्या
राज्याने सनदी अधिकारी यासाठी स्वतंत्र
कॅडर ची मागणी केली आहे
A] आसाम B] अरुणाचल प्रदेश
C] नागालँड D] मनिपुर
18] गजब बंधू ही हत्ती संवर्धनाची योजना
कोणत्या राज्याशी
संबंधित आहे
A] केरळ B] तामिळनाडू
C] ओडिसा D] कर्नाटक
19] विस्पी बालपोरिया या या एशियाटिक सोसायटी
ऑफ मुंबईच्या
अध्यक्षपदी नियुक्ती
होणाऱ्या कितव्या
महिला अध्यक्ष
आहेत
A] पहिल्या B] चौथ्या
C] पाचव्या D] अकराव्या
20] ‘MOST
LIVABLE CITY 2019’ च्या रिपोर्टनुसार राहण्यासाठी सरपंच शेवटच्या
140 हा क्रमांक कोणत्या
शहराचा आहे
A] कराची B] त्रीपोली
C] ढाका D]
दमास्कस
21] स्वदेश ही NGO एनजीओ
महाराष्ट्र शासनाबरोबर
कोणत्या आरोग्यविषयक घटकावर काम करत आहे
A] MALNUTRITION B] ANAEMIA
C]
OBESITY D] CANCER
22 ] ‘ON NATION
FOR WOMEN’ हे पुस्तक
कोणी लिहिले
आहे
A] प्रियंका दुबे B] नंदिता शर्मा
C] शिल्पा शेट्टी D] कन्हैया कुमार
23] आरोग्य सेवा व्यक्ति आणि वैद्यकीय आस्थापना [ हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक]
विधेयक
2019 नुसार आरोग्य क्षेत्रात
सेवा देणाऱ्या
या व्यक्तीस
मारहाण केल्या
किती शिक्षा
होऊ शकते
A] सहा महिने ते पाच वर्षे तुरुंगवास
B] 50 हजार ते पाच लाख रुपये दंड
C] एक वर्ष ते पाच वर्ष तुरुंगवास
D]
एक व
तीन दोन्ही
24] विज्ञान यां तंत्रज्ञानावर जीडीपीच्या तुलनेत
सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता
A] भारत B] अमेरिका
C] दक्षिण कोरिया D] इजराइल
25] भारतात सर्वात कमी आयोडीनयुक्त मीठ वापरण्याचे प्रमाण कोण कोणत्या राज्यात आहे
A] तामिळनाडू B] जम्मू काश्मीर
C] मेघालय D] मिझोराम
26]नवीन वाहतूक कायद्याची
अंमलबजावणी करण्यास
नकार देणारे
राज्य खालीलपैकी
कोणते
A] ओडिसा B] महाराष्ट्र
C] पश्चिम बंगाल D] तामिळनाडू
27] ‘हाऊ डू यु डू मोदी’ हा मेळावा भारतीय वंशाच्या
कोणत्या देशातील
नागरिकासाठी आयोजित
करण्यात आला
A] मॉरिशियस B] मालदीव
C] अमेरिका D] जपान
28] सरदार सरोवर परी योजनेत निर्माण होणाऱ्या
या विजेचा
सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याला मिळतो
A] गुजरात B] मध्य प्रदेश
C]
महाराष्ट्र D] राजस्थान
29] जागतिक बॉक्सिंग स्पर्धेचा
या अंतिम
फेरीत धडक मारणारा भारताचा पहिला
बॉक्सर कोणता
?
A] मनिष कौशिक B] विजेंद्रसिंग
C] शिवा थापा D] अमित पागल
30] 360.org ही संस्था कोणत्या क्षेत्रात
कार्य करते
A] संरक्षण B] हवामान बदल
C] जागतिक शांतता D]
यापैकी सर्व
31] जगाची ऊर्जा राजधानी
म्हणून कोणते
शहर ओळखले
जाते
A] कॅनबेरा B] ह्युस्टन
C] न्यूयार्क D] सिडनी
32] रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी किती कोटी रुपयांचा आराखडा महाराष्ट्र
शासनाने मंजूर
केला आहे
A] 500 B] 100
C]
606 D] 1000
32] CANNABIS [भांग] चा वापर औषधी व उद्योग
क्षेत्रात करण्याचे
नियोजन कोणते
राज्य करीत आहे
A] मनिपुर B] अरुणाचल प्रदेश
C] नागालँड D] आसाम
33] पुढीलपैकी कोणती स्थानिक
स्वराज्य संस्था
महाराष्ट्रात सर्वप्रथम
स्थापन झाली
A] जिल्हा परिषद B] पंचायत समिती
C] ग्रामपंचायत D] यापैकी
नाही
34] महाराष्ट्रातील नगर परिषद यांचे वर्गीकरण
कशाच्या आधारावर
केले जाते
A] आर्थिक क्षमता B] सदस्य संख्या
C] लोकसंख्या D] वरील सर्व
35] महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक
आहे
A] 100000 b] तीन लाख
c] चार लाख D] पाच लाख
36] जिल्हा परिषदेच्या समिती
व्यवस्थेत सर्वात
महत्त्वाची भूमिका……...
समितीची होय
A] स्थायी समिती B] अर्थ समिती
C] शिक्षण समिती D] समाज कल्याण समिती
37] पंचायत समितीचा प्रमुख
प्रशासकीय अधिकारी
आणि सचिव कोण असतो
A] सभापती B] उपसभापती
C] गट विकास अधिकारी D] विस्ताराधिकारी
38] सरपंच समितीचा पदसिद्ध
सचिव कोण असतो
A] सभापती B] उपसभापती
C] गट विकास अधिकारी D] विस्ताराधिकारी
39] महाराष्ट्रातील बहुतांशी
खेड्यात ग्रामसभा
यशस्वी न होण्याचे कारण कोणती?
A] सरपंचाची उदासीनता
B] ग्रामपंचायत सदस्यांची
अनिच्छा
C] लोकांची निरक्षरता
D] वरील सर्व
40] कोणामुळे
ग्रामीण राजकारणात
खुलेपणा व पारदर्शकता येण्यास मदत होते
A] ग्रामसभा B] ग्रामसेवक
C] सरपंच D]
ग्रामपंचायत
41] जिल्हा
नियोजन व विकास मंडळाचे उपाध्यक्ष
कोण असतात
A] पालकमंत्री B] जिल्हाधिकारी
C] विभागीय आयुक्त
D] जिल्हा
मध्यवर्ती सहकारी
बँकेचे अध्यक्ष
42] महाराष्ट्रात पंचायत
राज मध्ये
स्त्रियांसाठी किती टक्के राखीव जागा राखीव असतात
A] 66% B] 30 टक्के
C] 40% D] 50%
43] भारतात महिला साठी………….. मध्ये
जागा राखीव आहेत
A] लोकसभा
B] राज्य विधी विधिमंडळ
C] स्थानिक स्वराज्य संस्था
D] यापैकी नाही
44] महाराष्ट्रात पंचायत
राज ची स्थापना कोणत्या सालीचे
करण्यात आली
A] 1 मे 1960 B] 1 मे 1961
C] 1 मे 1955 D] 1 मे 1962
--------------------------------------------------------------------------------------
उत्तरेः-
1] C] आंध्र प्रदेश 2] B]33 वी 3] B] महात्मा गांधी 4] A]मध्य प्रदेश
5] C] इंटरनेट ऑफ बर्ड्स 6] A] पश्चिम किनारा 7] D] महाराष्ट्र 8] A] फ्लेमिंगो
9] B] जम्मू काश्मीर 10] D]रजनीकांत 11] C] क्लायमेंट इमर्जन्सी
12] A]19 ते 25 नोव्हेंबर 13]C] उदयन इंदूरकर
14]D]ऑस्ट्रेलिया * 15] B]अमेरिका 16] C] फ्रान्स
17] B]अरुणाचल प्रदेश 18]C] ओडिसा 19] A] पहिल्या 20] D] दमास्कस
21] B] ANAEMIA 22] A] प्रियंका दुबे 23] D] एक व तीन दोन्ही
24] C]दक्षिण कोरिया 25]A]तामिळनाडू 26] C]पश्चिम बंगाल 27] C]अमेरिका
28] B] मध्य प्रदेश 29] D]अमित पागल 30] जागतिक शांतता 31] C]न्यूयार्क
32] A] 500 33] A] मनिपुर 34]C] ग्रामपंचायत 35] C]लोकसंख्या
35]c] चार लाख 36] A] स्थायी समिती 37]C] गट विकास अधिकारी
38] D] विस्ताराधिकारी 39] D] वरील सर्व 40]D] ग्रामपंचायत
41] C] विभागीय आयुक्त 42]D] 50%
43]C]स्थानिक स्वराज्य संस्थ 44़ D] 1 मे 1962