Police Bharti 2021 Question Paper
Portal Exam Police Bharti 2021 Paper
.....................[ 01]..........................................
_______________________________________
१] महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो.
१] मान्सून वारे २] व्यापारी वारे
३] प्रतीव्यापारी वारे ४] स्थानिक वारे
१] सातमाळा २] अजिंठा
३] हरिश्चंद्रबालाघाट ४] गाविलगड
३] खालील पैकी कोणत्या जिल्हात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे.
१] रत्नागिरी २] रायगड
३] सिंधुदुर्ग ४] ठाणे
४] तिळाच्या लागवडीसाठी --------हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
१] सोलापूर २] कोल्हापूर
३] जळगाव ४] औरंगाबाद
५] महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते.
१] क्षारयुक्त २] वालुकामय
३] काळी ४] जांभी
६] तारापूर अनुविधुत केद्र कोणत्या जिल्हात आहे.
१] रायगड २] ठाणे
३] नाशिक ४] पुणे
७] महाराष्ट्राचा किती टक्के भाग दाखण्याच्या पठाराने व्यापला आहे.
१] ९०% २]७०%
३] ८०% ४]
५०%
८]कोणत्या जिल्हामध्ये सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे.
१] ठाणे २] पुणे
३] लातूर ४] जालना
९] भंडारदरा धरण कोणत्या जिल्हात आहे.
१] अहमदनगर २] नाशिक
३] जळगाव ४] सांगली
१०] महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे ------येथे आहेत.
१] उमरखेड २] बल्लारपूर
३] कामाठी ४] सावनेर
११] खालील पैकी कोणत्या जिल्हामाध्ये संत दाडगे महाराज यांचे जन्मस्थान आहे.
१]अहमदनगर २] अमरावती
३]अकोला ४] बुलढाणा
१२] कृष्णा-कोयना नद्याचा संगम ---------येथे होतो.
१]माथेरान २] भीमाशंकर
३] महाबळेश्वर ४] पन्हाळा
१३] महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर -------आहे.
१] साल्हेर २] सप्तशृंगी
३] हनुमान ४] कळसुबाई
१४] नाशिक-मुंबई मार्गावर कोणता घात आहे.
१] थळघाट २] दिवा
३] आंबा ४] कुभार्ली
१५] भारतातील खालील पैकी कोणते राज्ये
क्षेत्रफळानुसार सर्वात लहान आहे.
१] गोवा २] सिक्कीम
३] झारखंड ४] छत्तीसगड
१६] दक्षिण आफ्रिकेतील -----हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रशिध्द आहे.
१] केप टाऊन २] बगदाद
३] किंबार्ले ४] प्रिटोरिया
१७] सागरी मत्सउत्पादनात देशात -------- हे राज्ये आघाडीवर आहे. .
१] गुजरात २] तामिळनाडू
३] महाराष्ट्र ४] पश्चिम-बंगाल
१८] कोणते ठिकाण रायगड जिल्हाचे मुख्य ठिकाण म्हणून कार्यरत आहे.
१]श्रीवर्धन २] अलिबाग
३] रायगड ४] यापैकी नाही
१९] ‘सिंहली’ हि खालील पैकी कोणत्या देशातील एक प्रमुख लोक्जमात आहे.
१] श्रीलंका २]
आफ्रिका
३] चीन ४] भारत
२१] अशोक मेहता समितीने कोणत्या घटकास गौण स्थान दिले आहे.
१] ग्रामपंचायत २] पंचायत समिती
३] जिहा परिषद ४] या पैकी नाही
२२] ग्रामपंचायती संदर्भात खालील पैकी कोणत्या समित्या शिफारशीनुसार
महत्वपूर्ण आहेत.
१]बोधी समिती २] काटज समिती
३] मुदिमान समिती ४] या पैकी नाही
२३] ग्रामसेवकावर
प्रशासाकीयाद्रष्ट्या खालीलपैकी कोणाचे नियत्रण असते.
१] गटविकास अधिकारी २] मुख्य कार्यकार्य आधिकारी
३] तहसीलदार ४] सरपंच
२४] नगराध्यक्ष आपला राजीनाम कोणाकडे सादर करतो?
१] उपनगराध्यक्ष २] महापौर
३] जिल्हाधिकारी ४] पालकमंत्री
२५] ग्रामपातळीवर कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कमी पोलीस पाटलास कोण मदत
करतो.
१] कोतवाल २] वरिष्ठ नागरिक
३] पोलीस शिपाई ४] या पैकी नाही.
२६] तलाट्यावर नाजीकाचे नियंत्रण कोणाचे असते.
१] तहसीलदार २] सर्कल आफिसर
३] प्रांत आफिसर ४] जिल्हाधिकारी
२७] राज्यातील पोलीस प्रसाशानाचे कार्य कोणत्या अखत्यारीत चालते.
१] सामान्य प्रशासन २] गृहमंत्रालय
३] कायदा मंत्रालय ४] या पैकी नाही.
२८] खालील पैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात?
१] लॉर्ड रिपन २] लॉर्ड मेयो
३] लॉर्ड लांसडाऊन ४] म.गो. रानडे
२९] जिल्हानिधीमधून रक्कम काढण्याचे अधिकार कोणास आहेत.
१] जिल्हाधिकारी २] मुख्य कार्यकार्य आधिकारी
३] उप मुख्य कार्यकार्य आधिकारी ४] जिल्हा
मुख्य कार्यकार्य आधिकारी
३०] पोलीसपाटील किव्हा कोतवाल या कर्मचारीवर्ग ची निवृत्ती वय पुढील पैकी?
१] ५८ वर्ष २] ६० वर्ष
३] ६२ वर्ष ४] ६५ वर्ष
३१] महाराष्ट्राचे महसूल वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवसी सुरु होतो?
१] १ एप्रिल २] १ मे
३] आगष्ट ४] २ ऑक्टोबर
३२] ग्रामस्तरावर ग्रामसेवकाचे अधिकाधिक कार्य खालीलपैकी कोणत्या विषयाशी
संबधित आहे.
१] कृषी २] आरोग्य
३] जनगणना ४] निवडणुका
३१] मानवाची श्रेष्टतम बुद्धिमता हि प्रमुख्यानी --------या मेंदूच्या
भागामुळे विकसित झाली आहे?
१] प्रमास्तिश्क २] अनुमास्तिश्क
२] मस्तिष्कस्तंभ ४] मेरुरज्ज
३३] अँनाफिलेस दासची मादी चावल्याने ---- या रोगाच्या पर्जीवाचे संक्रमण होते.
१] हिवताप २] संधिवात
३] कर्करोग ४] या पैकी नाही
३४] मधुमेह विकारात शरीरातील------ या पेशीचा नाश होतो.
१] अल्फा २] बीटा
३] गँमा ४] सर्व बरोबर आहेत
३५] अन्नपचनाच्या रासायनिक प्रक्रियात कार्बनी उत्प्रेरक म्हणून कोण कार्य
करते.
१] विकारे २] आम्ले
३] पिष्टमय पदार्थ ४] जीवनसत्वे
३६] शरीरातील तोल संभाळण्याचे कार्याशी मेंदूचा कोणता भाग निगडीत आहे.
१] प्रमास्तिश्क २] अनुमास्तिश्क
२] मस्तिष्कस्तंभ ४] या पैकी नाही
३७] सीरम बिलीरुबीन या द्रव्याच्या आधिक्यामुळे ------- हा रोग होतो.
१] कावीळ २] युरेमिया
३] गाऊट ४] किटाँसीस
३८] तारामासा कशाच्या सह्यामुळे हालचाल करतो.
१] छदमापद २] शुंडके
३] नालीकापद ४] तारकाकेंद्र
३९] सजीवाच्या पुन्हरुत्पादन क्रियाशी खालीलपैकी कोणते जीवनसत्व संबधित आहे.
१] जीवनसत्व अ २] जीवनसत्व क
३] जीवनसत्व ई ४] जीवनसत्व के
४०] टँक्सोनाँमी हे वनस्पतीच्या ------ चे शास्त्र आहे.
१]
वर्गीकरणाचे २] पेसिच्या अभ्यासाचे
३] फुलचा अभ्यास ४] यापैकी नाही
४१] पेशीची उर्जाकेंद्रे कोणास म्हणतात.
१] मायाटोकाँण्ड्रिया २] हरितलवाके
३] अंतरद्रव्यजालिका ४] पेशीतील केंद्रके
४२] धमणीकाठीण्य हा रोग -------- मुळे होतो.
१] कुपोषण २] अतिपोषण
३] अधोषण ४] या पैकी नाही
४३] महात्मा फुले यांच्या -----------या ग्रंथास ‘विश्व कुटुंबाचा जाहीर नाम’ या
शब्दात गौरव केला जातो.
१] गुलामगिरी २] शेतकऱ्याचा आसूड
३] सार्वजनिक सत्यधर्म ४] ब्रह्मणाचे कसब
४४] ----------- या विद्यापीठने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना डी’ लिट हि पदवीने
सन्मान केला.
१] लंडन २] केंब्रिज
३] पुणे ४] उसमानिया
४५] महाराष्ट्रातील वाघ्या-मुरुळी प्रथेविरुद्धात कोणी चळवळ उभरली ?
१] लोकमान्य टिळक २] वी.रा. शिंदे
३] गो/ग.आगरकर ४] धो.के. कर्वे
४६] निष्काम कर्मयोगी या शब्दात कोणत्या समाजसुधाराकाचा गौरव केला जातो.
१] रा.गो.भांडारकर २] वी.रा. शिंदे
३]
महात्मा फुले ४] गो. ग.आगरकर
४७] भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रशारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली आहे.
१] वी.रा. शिंदे २] भाऊराव पाटील
३] डॉ. बाबासाहेब आंबेडकर ४] महात्मा
फुले
४८] विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना कोणी केली.
१] धो.के. कर्वे २] महात्मा फुले
३] भाऊराव पाटील ४] न्या. रानडे
४९] डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपला .हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणास
समर्पित केला.
१] मार्टिन ल्युथर २] महात्मा फुले
३] वी.रा. शिंदे ४]
महात्मा गांधी
५०] थिआँसाँफिकल सोसायटीने भारतातील मद्रास प्रांतात ------ हे केंद्र बनावून
१८७९ पासून कार्य केले.
१] आवडी २] आडयार
३] कन्याकुमारी ४] दिंडूगल
______________________________________________________________________________
[ उत्तरे]......................
१=१ २=३ ३=३ ४=३ ५=३ ६=२ ७=१ ८=३
९=१ १०=३
११=२ १२=३ १३=४ १४=