saral seva bharti 2021 maharashtra
सराव प्रश्न पत्रिका [१३]ची उत्तरे
सराव प्रश्न पत्रिका [१३]-
१] द २] छ
३] फ ४] र
२] खालील पैकी दिर्घत्व संधीचे
उदाहरण सांगा
१] महिश २] इत्यादी
३] सदैव ४] उमेश
३] खालील पैकी विशेषनाम ओळखा
१] सरस्वती २] नवलाई
३] धैर्य ४] चांदी
४] “आपण अभ्यस करू” या वाक्यातील सर्वनाम ओळखा
१] आपण २] अभ्यास
३] करू ४] वरील सर्व
५] श्रवण या
शब्दापासून तयार होणारे विशेषण कोणते
१] श्रावण २] श्रावणीय
३] श्रवणीय ४] श्रावणे
६] सदू बैलाला मारतो या
वाक्यातील कर्म ओळखा
१] सदू २] बैलाला
३] मारतो ४] वरील सर्व
७] वारंवार हे कोणते
क्रियाविशेषण आहे
१]कालवाचक २] स्थलवाचक
३] रीतिवाचक ४] संखावाचक
८] दगड परीस वीट मऊ या वक्यातील
शब्दयोगी अव्यय ओळखा
१] मऊ २]
परिस
३] दगड ४] वीट
९] खालील पैकी विकल्प बोधक
अव्यय कोणते
१] का २] पण
३] किंवा ४] सबब
१०] काल म्हणे खूप पाऊस पडला या वक्यातील अव्यय ओळखा
१] क्रियाविशेषण अव्यय
२] शब्दयोगी अव्यय
३] केवलप्रयोगी अव्यय
४] उभयान्वयी
११] तुम्ही पत्र वाचाल या वाक्यातील काळ ओळखा
१] अपूर्ण भूतकाळ २] पूर्ण भूतकाळ
३] साधा वर्तमानकाळ ४] साधा भविष्य काळ
१२] खाली दिलेल्या शब्दा पैकी
पुल्लिंग शब्द ओळखा
१] नदी २] कर्णास
३] देखावा ४] झाड
१३] लाटणे या शब्दाचे
वचन बदलून योग्य रूप शोधा
१] लाटणी २] लाटण
३] लाटणे ४] लाटणा
१४] कुत्रा या नामचे समान्य
रूप काय होईल
१] कुत्री २]
कुत्र्या
३] कुत्रे ४] कुत्रू
१५] इंग्रजांची शिस्त
वाखण्या सारकी होती
१] प्रथमा २] पंचमी
३] षष्ठी ४] तृतीय
१६] तानाजीला लढता लढता वीर मरण आले हे वाक्य
कोणत्या प्रकारचे
१] मिश्र २] संयुक्त
३] केवल ४] विशेष
१७] दुकानात जाऊन साखर आण या वाक्यातील
क्रियापदाचा अर्थ ओळखा
१] स्वार्थ २] आज्ञार्थ
३] विध्यार्थ ४] यापैकी नाही
१८] स्वतंत्र हि कल्पना आंददायी आहे या वाक्यातील
उददेश ओळखा
१] स्वतंत्र २] आनंददायी
३] कल्पना ४] आहे
१९] मला काळी शाई आवडते या
वाक्यातील प्रयोग
ओळखा
१] कर्मणी २] कर्तरी
३] भावे ४] यापैकी नाही
२०] खालील शब्दा पैकी सामासिक
शब्द ओळखा
१] पंचक्रोशी २] परदेशी
३] स्वदेशी ४] त्रिभुवन
२१] भाऊ हा शब्द
१] परभाषीय २] तदभाव
३] देशी ४] तत्पुरुष
२२] काव्याचे रस किती प्रकारचे
आहेत
१] सात २] नऊ
३] चार ४] तीन
२३] धनुष्य या शब्दाचा
समानार्थी शब्द ओळखा
१] तीर २] चक्र
३] बाण ४] कोदंड
२४] आगमन या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा
१] आचमन २] आरोहण
३] आक्रमण ४] गमन
२५] खडा टाकणे या वाक्य
प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
१] अंदाज घेणे २] पराभूत करणे
३] काम सोडून देणे ४] गावभर फिरणे
२६] ७८ नंतर
क्रमाने येणारी ७ वी त्रिकोणी संख्या कोणती
१] १९० २] १२१
३] २१० ४] १५३
२७] ८४५ x १०२ = ?
१] ८९१९० २] ८६९००
३] ८५४४५ ४] ८५३९०
२८] वर्गमुळात (६५)२-(१६)२ =?
१] ४९ २] ६३
३] १४४ ४] ४५
२९] पुढील पैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता
1] १६/१५ २]१३/१२
३]९/८ ४]६/५
३०] ४/५ च्या
मध्ये किती मिळवल्यास बेरीज

१] २/५ २] १/५
३] ६/३५ ४] १४/३५
३१] x+२५/११५ = २५/२३ तर x= ?
१] १५० २] १२५
३] १०० ४] ७५
३२] एका वर्गात ६० मुलांची
सरासरी वय १६.९५ वर्ष आहे परंतु एक नवीन विध्यार्थी आल्याने वर्गाचे सरासरी वय १७
वर्ष झाले तर या नवीन विध्यार्थाचे वय काय
१] १८.५ वर्ष २] १९ वर्ष
३] १९.५ वर्ष ४] २० वर्ष
३३] दोन संख्याचा लसावी १९२ व
मसावी १६ आहे
त्या पैकी एक संख्या ६४ असल्यास दुसरी संख्या कोणती
१] ८० २] ४८
३] ३२ ४] १६
३४] दोन संख्याचा गुणाकार ३४५६ असून त्यांचा
लसावी १४४ आहे तर त्या संख्याचा मसावी किती
१] १६ २] २४
३] ४८ ३] ८
३५] १.५ किमी अंतर ७२ सेकंदात
ओलांडणाऱ्या गाडीचा वेग किती
१] ७५ किमी २] ८० किमी
३] ६० किमी ४] ९० किमी
३६] १५० चा शेकडा ६० काडून
येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा ६० काढला तर
मुळची संख्या किती ने कमी झाली
१]९६ २] ५४
३] ९० ४] ३०
३७] A आणि B हे दोन्ही
नळ एकाच वेळी चालू केल्यास एक पाण्याची टाकी ६ तासात भरते जर फक्त B नळाने ती
टाकी १५ तासात असेल तर फक्त A नळाने ती टाकी किती तासात भरते
१]३० २] ८
३] १० ४] १२
३८] राजारामने ४००० रु ६ महिन्यासाठी
व तुकारामने ३००० रु ४ महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतविले त्यांना एकूण नफा १६००
रु झाला तर राजारामचा नफ्यातील वाटा किती
१] ६०० रु २] १२०० रु
३] ८०० रु ४] १००० रु
३९] ७ तास १९ मिनिटे ४८ सेकंद
= ?
१] ७:१९:४८ २] ७:३३ता
३] ७:३२ता ४] ७:३८ ता
४०] ५ तांबे व ३ ताट याचं किमत
१५५ रु आहे
४ तांबे व ६ ताट यांची किंमत १६० रु आहे तर १ तांब्या व १ ताट
यांची किमत काढा
१] ३५ २] ३०
३] ४५ ४] ४०
४१] C
: I : ? : Y
1] A 2] E
3] C 4] R
४२] PD
: L : : VM : ?
1]
R 2] I
3] Q 4]
H
43] एक संख्या ३७.५% ने कमी केल्यास उत्तर ८५ येते तर ती संख्या कोणती
१] ११९ २] १३६
३] १५३ ४] १७०
४४] एका परीक्षेत ७०%
विध्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले ६५विध्यार्थी गणितात उतीर्ण झाले २५% दोन्ही
विषयात अनुउत्तीर्ण झाले जर ३००० विध्यार्थी दोन्ही
विषयात उत्तीर्ण झाले तर त्या परीक्षेत एकूण किती
विध्यार्थी बसले होते
१] ७५०० २]
५०००
३] ६००० ४] ८०००
४५] तशी ४० किमी वेगाने ४००
मिटर लांबीच्या मालगाडीस ४०० मिटर लांबीच्या पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल
१]
१ मी १२ से २] १ मी २५ से
३] ३६ से ४] १ मी १० से
४६] एका रक्कमेची द सा द से
१०.५ दराने ४ वर्षा ची रस ३५५० रु आहे तर प्रत्यक्ष मुद्दल किती
१]
२५०० २] २४००
३] २००० ४] २२५०
४७] वडिलांचे आजचे वय
मुलांच्या आजच्या वयाच्या ४ पट आहे आणखी ४
वर्षा नतंर वडिलांचे वय मुलांच्या त्या वेळेच्या
वयाच्या ३ पट होईल तर मुलांचे आजचे वय किती
१] ८ वर्ष २] १६ वर्ष
३] १२ वर्ष ४] १८ वर्ष
४८] लक्षद्वीप या केंद्रशासित
प्रदेशाची राजधानी कोणती
१] कारवती २] अगति
३] अमिनी ४] किलतन
४९] ऑंसकर साठी नामांकन झालेला
देशातील पहिला चित्रपट कोणता
१] हरिशचंद्रा ची फॅक्ट्री २] श्वास
३] मदर इंडिया ४] जोगवा
५०] भारतीय महिला बँकेच्या जनक
कोण
१ ]इंदिरा गांधी
२] सोनिया गांधी
३] उषा आनंद सुब्रमण्यम
४] टी एस राजीमेन
५१] महाराष्ट्र शासनाचे ए पि
जे अब्दुल कलाम अमृत योजना मंजूर केली आहे या योजनेचे उदेश्य......... आहे
१] आदिवासी मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी
व गरोदर स्त्रींयासाठी ६ महिन्या पर्यंत पोषण प्रदान
करणे
२] शाळेतील मुलांमधील कुपोषण
कमी करणे
३] लहान मुलांमधील कुपोषण कमी
करणे
४] वरील सर्व
५२] भारतील ......हे पहिले
राज्य आहे ज्याने पदवी पातळीत लैंगिक शिक्षण सक्तीचे
केले आहे
१] तामिळनाडू २] तेलंगणा
३] छत्तीसगड ४] महाराष्ट्र
५३] थील्लना हा कोणत्या नृत्य प्रकारचा भाग आहे
१] कुचीपुडी २] ओडीसा
३] भरतनाट्यम ४] कथ्थक
५४] खालील पैकी कोणत्या
राज्याने भारतीय प्राणी आपला राज्यप्राणी म्हणून घोषित केले नाही
१] केरळ २] तामिळनाडू
३] कर्नाटक ४] झारखंड
५५] २०१५ सालच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त बबिता कुमारी योगदान
कोणत्या खेळात आहे
१] अॅथलेटीक्स २] कुस्ती
३] बॉक्सिंग ४] हॉकी
५६] महाराष्ट्रातील खालील
जिल्ह्यामध्ये दारू बंदी आहे
१] भंडारा वर्धा यवतमाळ
२] गडचिरोली वर्धा चंदपूर
३] चंदपूर वर्धा यवतमाळ
४] गडचिरोली चंदपूर यवतमाळ
५७] देशातील पहिले डीजीटल
राज्य कोणते
१] गुजरात २] हरियाणा
३] केरळ ४] तमिळनाडू
५८] राज्यात हगणदारी मुक्त
महानगरपालिकेला पहिला मान मिळाला
१] पुणे २] नाशिक
३] नागपूर ४] कोल्हापूर
५९] देशातील केंद्रीय सशस्त्र
पोलीस दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कोण
१] मीरा बोरगावकर २] किरण बेदी
३] अर्चना राम सुंदम ४] या पैकी नाही
६०] प्रधानमंत्री जीवन ज्योती
विमा घरातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यावर फक्त ३३ वार्षिक हप्तामध्ये
२ लाख कवच देण्यात आले
१] २०१४ २] २०१५
३] २०१६ ४] २०१७
६१] २०१५ मध्ये भालचंद्र
नेमाडे यांच्या ......कादंबरी ला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला
१] कोसला २] हिंदू
३] काळी आई ४] शाळा
६२] भारताचे उपराष्ट्रपती हे
कोणत्या राज्याचे स्थानिक आहेत
१] कर्नाटक २]
आंध्रा
३] केरळ ४]
तामिळनाडू
६३] महाराष्ट्रातील जिल्हा
परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतो
१] केंद्र सरकार २] राज्यसरकार
३] जिल्हाधिकारी ४] विभागीय अधिकारी
६४] सरपंच समितीचा पदसिध सचिव
कोण असतो
१] विस्तार अधिकारी २] सभापती
३] उपसभापती ४] गट विकास अधिकारी
६५] अन्नपूर्णा योजन राज्यात
कधी पासून राबविण्यात येत आहे
१] १ एप्रिल २०१६ २] १ मे २०१२
३] १ एप्रिल २००१ ४] १ मे २००५
६६] भारताला कधी पोलिओ मुक्त
करण्यात आले
१] २७ मार्च २०१४ २] १ मे २०१२
३]२८ एप्रिल २०१५ ४] १ एप्रिल २०१६
६७] स्कील इंडिया या ब्रॅन्ड
अॅम्बेसिटर म्हणून कोणाची निवड करण्यात आली
१] राहुल द्रविड २] सौरभ गांगुली
३] सचिन तेंदुलकर ४] प्रियंका चोप्रा
६८] आयुष्य ८२ हे औषध कोणत्या रोगाकरीता उपयुकत आहे
१] कॅनसर २] एडस
३] टी.बी ४] मधुमेह
६९] ऑलीम्पिक साठी पात्रता
मिळवणारी भारताची पहिली जिम्नॅस्टिक कोण
१] दीपा करमाकर २] दीपा शिंदे
३] शही सरनोबत ४] शही कानडे
७०] सी वोर्ल्ड हा देशातील
एकमेव प्रकल्प कोठे उभारला
१] रायगड २] काश्मीर
३] सिंधुदुर्ग ४] हैद्राबाद
७१] भारतात महिलांसाठी
........मध्ये जागा राखीव आहे
१] लोकसभा २] राज्य विधी मंडळे
३] स्थानिक स्वराज्य संस्था ४] वरील सर्व
७२] ग्राम सेवकची निवड कोण
करते
१] पंचायत समिती २] राज्यशासन
३] जिल्हाधिकारी ४] जिल्हा निवड मंडळ
७३] दोन संख्यांची बेरीज ६०
आहे व त्यांची वजाबाकी १० आहे तर त्यासंख्यांचे गुणोत्तर किती
१] ७:५ २] ५:७
३] ३:७ ४] ७:३
७४] १२ मजूर रोज ९ तास काम
करून १२ खेळणी बनवितात तर ९ मजूर ४ तासात काम करून किती खेळणी बनवितात
१] १६ २] १४
३] १८ ४] २०
७५] राधा व रमा यांच्या आजच्या
वयाचे गुणोत्तर ४:५ आहे ८ वर्षा नंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर ५:६ होते तर
राधाचे आजचे वय किती
१] ३२वर्ष २] ३० वर्ष
३] ४० वर्ष ४] ३८ वर्ष
७६] पीत क्रांती कशाशी संबधित
आहे
१] चना २] सोने
३] सुर्यफल ४] तेलबिया
७७] WTO ची स्थापना
........साली झाली
१] १९९० २]
१९९५
३] १९९८ ४] २०००
७८] भारताचे परराष्ट्र धोरणाचे
शिल्पकार कोण
१] डॉ राजेंद्र प्रसाद
२] सरदार वल्लभभाई पटेल
३] पंडित जवाहरलाल नेहरू
४] डॉ आंबेडकर
७९] कोणता दिवस आंतरराष्ट्रीय
खेळ दिवस मानला जातो
१] २१ ऑगस्ट २] २५ ऑगस्ट
३] २७ ऑगस्ट ४] या पैकी नाही
८०] भारतात किती व्याघ्र
प्रकल्प आहेत
१] ३० २] ४०
३]
५० ४] ६०
८१] भारतात १२
ज्योर्तिलिंगापैकी किती ज्योतिर्लिंग
महाराष्ट्रात आहेत
१] १० २] ८
३] ५ ४] ३
८२] कोणती नदी आरबी समुद्राला
मिळते
१] तापी २] गोदारी
३] महानदी ४] कृष्णा
८३] कांदे बटाटे यांना कोंब
फुटू नये म्हणून कोणत्या किरणाचा मारा करतात
१] अल्फा २] बिता
३] गॅमा ४] यु व्ही
८४] कीटक नाशक आणि रोग नाशक
द्रव्य खालील पैकी कोणत्या वनस्पती पासून बनवतात
१]
कडुलिंब २] जॉट्रोफा
३] बेशरम ४] सर्व
८५] मानवी गलगंड
..........यांच्याशी संबधित आहे
१] अन्नातील आयोडीनची कमतरता
२] आवटू ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य करणे
३] रक्तामधील आयोडीन अतिवेगाने शोषण होणे
४] वरील सर्व