Maharashtra Police Bharti
१] एक
खुर्ची दुकानदाराने ग्रहाकास
३००० रु याला विकली
तेव्हा त्यास २५%
तोटा झाला तर त्या खुर्चीची खरेदी
किमत किती
१] ३००० २] ३५००
३] ४००० ४] ५०००
२] नितीन एक काम ९ दिवसात
संपवितो तर तेच काम
सुरेश एकटा ५ दिवसात संपवितो जर दोघांनी मिळून
ते काम आणि एकत्रित ७०० रु मिळाले त्यातील
नितीनचा वाटा किती रुपय असेल
१] २५० २] ४५०
३] ३५० ४] ४००
३] A व B च्या आजच्या वयाचे गुणोत्तर
६:५ आहे जर दोन वर्षी
पूर्वी हेच गुणोत्तर ५:४ होते तर B चे आजचे वय काय
१] ८ २] १०
३] १२ ४] १५
४] ७ च्या पटीतील पहिल्या ५ विषम
गुणकांची सरासरी
किती
१] ३५ २] ४९
३] ६३ ४] २१
५] ताशी ८० किमी वेगाने जाणारी
२६० M लांबीची एक
आगगाडी एक भोगदा ४५ सेकंदात ओलांडते तर त्या
बोगद्याची लांबी किती
१] ६४० २] ४७०
३] ७४० ४] ५४०
६] एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर ५:७ आहे एका
खुर्ची ची किंमत
२२५ रु आहे असल्यास ३ टेबलाची किंमत
काढा
१] ३१५ २] ९४५
३] ४९५ ४] ३५५
७] २ वर्षा पूर्वी वडिलांचे वय
मुलाच्या सहा पट होते सध्या
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाच पट आहे तर वडिलांचे
सध्याचे वय किती
१] ५० २] ४८
३] ५२ ४] ५४
८] द.सा.द.से १५% दराने एका
रक्कमेचे ४ वर्षाचे व्याज ९०० रु
येते तर ती रक्कम
कोणती
१] १२०० २] १३००
३] १४०० ४]
१५००
९]
वर्गमुळात ५० + वर्गमुळात ४८ + वर्गमुळात २५६
१] ४९ २] ४५
३] ७ ४] ५
१०] एका दूरचित्रवाणी संचाची
किमत २०,०००रु असून तो
१८५०० रुपयास विकला तर शेकडा ती सुट दिली
१] ५०% २] २.७%
३] ७.५% ४] ५.७%
११] a=२/३ b= ५/७ c = 2 तर ९a + २१b – c
१] १९ २] १८
३] १५ ४] १६
१२] ४ वाजून १० मी या वेळेत
तास काटा व मिनिट काटा
यातील कोण किती
१] ७५0 २] ६५0
३] ७०0 ४] ६०0
१३] एक वर्तुळाचा परीघ १७.६
सेमी असून त्याचे क्षेत्रफळ किती
१] ६४२४ २] २४६४
३] २६४४ ४] ४४६२
१४] ८० मी लांब व ६० मी रुंद
बागेभोवती १४ मिनिटात १०
फेरे पूर्ण होतात
तर त्या व्यक्तीचा धावण्याचा ताशी वेग
काढा
१] १५ किमी २] १४ किमी
३] १३ किमी ४]
१२ किमी
१५] { २/३ + ९/१० } ÷ व २/९ + ३/१० =?
१] ३ २] ६
३] १८/३० ४] ६/९०
१६] एका संखेतून ३० हि संख्या
मिळवल्यास उत्तर ५२० येते
तर त्या संखेतून ३० हि संख्या वजा केली तर उत्तर कायत
येईल.
१] ४४० २]
४६०
३] ४८० ४] ५००
१७] एका वर्गातील १०
विद्यार्थ्यां च्या वयाची सरासरी २२
वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यास २ ने वाढते तर
शिक्षकाचे वय किती असेल
१] ३३ २] ४४
३] ४८ ४] ५२
१८] एका व्यक्तीचा जन्म १
जानेवारी १९८० रोजो म्हणजे
सोमवारी झाला तर
त्याचा २५ वा वाढदिवस कोणत्या
वारी येईल
१] मंगळवार २] बुधवार
३] गुरु वार ४] शुक्रवार
१९] रमेशने ८५० रु छापील
किमतीच्या शर्ट व पँट विकत
घेतली छापील किमतीवर शेकडा २० रिबेट मिळाले तर
रिबेटची रक्कम किती
१] १६० २] १५०
३] १७० ४] १४०
२०] १० पुस्तकांची किमत ५५ रु
तर ४ पुस्तकांची किंमत किती
१] २२ २] २६
३] ३० ४] ३६
२१] १९/x = ५७/१२ =?
१] १० २] ८
३] ६ ४] ४
२२] A व B यांच्या वयाची बेरीज ८० वर्ष
असून त्यांचे गुणोत्तर
१:३ आहे तर A चे वय काढा
१] १० २] २०
३] ३० ४] ४०
२३] जर PHYSICS=49 GO=4 GARDEN=36 तर
MOBILE
=?
1] 36 2] 38
3]
49 4] 144
२४] हरीण ,वाघ,गाय,शेळी विसंगत घटक ओळखा
१] हरीण २] वाघ
३] गाय ४] शेळी
२५] गोविंद उत्तरेस ४ किमी
चालत गेला नंतर उजवीकडे वळून
त्याने ३ किमी अंतर
कापले पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी
अंतर कापले तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे
१] ७ २] ४
३] ३ ४] ५
२६] BORD=C41SE, SMART=?
1]
TN1US 2] TN2US
3] T131ST 4] TN1SU
२७] आपल्या मोठ्या भावाला पत्र
लिहिताना कोणता मायना
वापरलं
१] तीर्थस्वरूप २] श्रीयुक्त
३] तीर्थरूप ४] श्रीमान
२८] अभियोगाचा समानार्थी
शब्द कोणता
१] समारोप २] योगायोग
३] आरोप ४] भक्ती
योग
२९] उधळ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता
१] कृपाण २] कृपण
३] वेंधळा ४] गोंधळ्या
३०] अनेक गोष्टीत एकाच वेळी
लक्ष देणारा
१] एकचित्त २] एकाग्र
३] कृशाग्र ४] अष्टावधानी
३१] बरोबर जोडी कोणती
१] जमदग्नि – रागीट माणूस
२] कर्णाचा अवतार – उदार माणूस
३] एरंडाचे गुप्फाळ - लांबत
जाणारे काम
४] पुतना मावशी –
सुंदर स्त्री
३२] दुसरयाच्या ओंजळीने पाणी
पिणे
१] भांडे नसल्याने ओंजळीने पाणी पिणे
२] दुसर्याने पाणी पाजणे
३] दुसर्या च्या सांगण्या प्रमाणे वागणे
४] दुसर्याला विचारून पाणी पिणे
३३] स्वत:मध्ये कमी गुण
असणाराच फार बढाई मारतो
१] खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
२] उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
३] आपण असे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला
४] उथळ पाण्याला खळखळाट काट
३४] शरयू आस्तिक आहे या वाक्याचे
अर्थ न बदलता केलेले
नकारार्थी वाक्य कोणते
१] शरयू आस्तिक नाही २] शरयू चा देवावर विश्वास आहे
३] शरयू नास्तिक नाही ४] शरयू नास्तिक आहे
३५] चाकूने आंबा कापला
१] कर्म २] करण
३] संप्रदान ४] कर्ता
३६] ‘दिल्लीहून’ गोविंद
विमामाने आला
१] षष्ठी २] चतुर्थी
३] तृतीय ४] पंचमी
३७] कुंकू या शब्दाचा
सामान्य रूप कोणते
१] कुंकू २] कुंकुवा
३] कुंकवा ४] कुंकुचा
३८] साध्या भूतकाळी
क्रियापदाचा पर्याय निवडा
१] सांगत असे २] सागत होती
३] सांगीतले ४] सांगितले होते
३९] साठ मिनिटे म्हणजे एक तास
१] उभयान्वी अव्यव २] शब्द प्रयोगी अव्यव
३] केवलप्रयोगी अव्यव ४] क्रिया विशेषण अव्यव
४०] ‘सृष्टीत सुखाची पेरण करीत श्रावण
आला’
१] नाम २] विशेषण
३] सर्वमान ४]
क्रियाविशेषण
४१] खालील पैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले
आहे
१] तो झाडावरून पडला
२] त्याचे आब्यचे झाड पडले
३] त्याचे घरचे आंब्याचे झाड पडले
४] तो झाडा खाली पडून होता
४२] त्याने कधी पहिला क्रमांक
सोडला नाही
१] गुण विशेषण २] सार्वनामिक विशेषण
३] संख्या विशेषण ३] नामसाधित विशेषण
४३] आपण सहलीला जाऊ
१] प्र.पुरुषवाचक सर्वनाम
२] आत्मवाचक सर्वनाम
३] द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
४] तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
४४] तोंड या शब्दाचे
अनेक वचन कोणते
१]
तोंड २] तोंडी
३] तोंडो ४] तोंडे
४५] ससे या
शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते
१] पुल्लीग २] स्त्रीलिंग
३] नपुसलिंग ४]अभयलिंग
४६] खालील पैकी विशेषनाम
नसलेला शब्द कोणता
१] सूर्य २] चंद्र
३] ग्रह ४] पृथ्वी
४७] खालील शुद्ध शब्द ओळखा
१] विहिर २] बहिण
३] जमीन ४]
कृत्रिम
४८] खालील पैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण कोणते
१] एकेक २] चाणीत
३] यतोय ४] नुमजे
४९] जमाव या शब्दातील ज हा
वर्ण कोणता प्रकारचा आहे
१] तालव्य २] मूर्धन्य
३] दंततालव्य ४] कंठ्तालव्य
५०] खालील पैकी गटात न बसणारी
नदी शोधा
१] दुधगंगा २] पंचगंगा
३] गिरणा ४] सीना
५१] खालील पैकी कोणत्या
प्रशासकीय विभगात सर्वाधिक जिल्हे
आहेत
१] कोकण २] औरंगाबाद
३] नागपूर ४] नाशिक
५२] महाराष्ट्रा मध्ये कोणत्या
जिल्ह्यामध्ये जास्त तालुक्यांची
संख्या आहे
१] पुणे २] औरंगाबाद
३] नाशिक ४]
नादेड
५३] कृष्णा व कोयना नद्यांचा
उगम ------ येथे होतो
१] माथेरान २] भीमाशंकर
३] महाबळेश्वर ४] पन्हाळा
५४] गोदावरी नदीची
महाराष्ट्रातील लांबी किती आहे
१] ६६८ किमी २] ६६६ किमी
३]६६५ किमी ४] ६६४ किमी
५५] महाराष्ट्रात एकूण
अभयारण्ये आहेत
१] ४० २] ३२
३] ४५ ४] ४२
५६] भारतातील लोहखनिजाच्या
साठ्यापैकी ----- टक्के महाराष्ट्रात
आहे
१] २५ २]
२०
३] १५ ४] ४०
५७] डॉ बी आर आंबेडकरानच्या
मते राष्ट्राच्या विकासा मधील
पहिला आडथळा कोणता
१] जातीयता २] समाज
विघातक प्रवृत्ती
३] मनाचा संकुचित पणा ४] धर्म
५८] सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कोणी लिहिले
१] का . तेलंग २] भाऊ महाजन
३] दयानंद सरस्वती ४]
महात्मा फुले
५९] अनाथ बालिका श्रम व विधवा आश्रम या संस्था
प्रथम कोणी
सुरु केल्या .
१] रघुनाथ धोंडो केशव कर्वे २]
अण्णासाहेब पटवर्ध
३] धोंडो केशव कर्वे ४] आगरकर
६०] शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले
१] डॉ आंबेडकर २] पंजाबराव देशमुख
३] पंडिता रमाबाई ४] जोतीबा फुले
६१] मानवी समता हे मासिक कोणी चालू केले
१] बाळशास्त्री जांभेकर २]
महर्षी कर्वे
३] महात्मा फुले ४] डॉ आंबेडकर
६२] घटना समितीचे शिल्पकार डॉ
आंबेडकर यांच्या कोणत्या
विचारसरणीचा भारतीय राज्य घटनेवर फार मोठा प्रभाव
जाणतो
१] फ्रेंच तत्वज्ञान
२] अमेरिकन स्वतंत्र युद्ध व यादवी य्धाची बैठक
३] सामाजिक व आर्थीक न्याय समानता
४]आयर्लंड मार्गदर्शन तत्वे
६३] छत्रपती शाहू महाराजांनी
२६ जून १९९८ रोजी काढलेलेया
वटहुकुमाद्वारे खालील पैकी कोणती पद्धत बंद किली
१] जातवार वस्तीगृह
२] नगरपालिकेची अध्यक्ष सवर्ण असण्यची
३] महार वतनाची
४] सर्वासाठी स्वतंत्र पाणवठ्याची सोय
६४] ज्योतीने ज्योत लावा एक
निरक्षर साक्षर करा हे तेजस्वी
उदगार कोणत्या समाज सुधारकाचे आहेत
१] धो के कर्वे २] डॉ आंबेडकर
३] महात्मा फुले ४] आगरकर
६५] ज्योतिबा फुले यांना बुकर
टी वाशिंग्टन असे कोणी म्हंटले
१] छत्रपती शाहू २] सयाजीराव गायकवाड
३] महात्मा गांधी ४] डॉ आंबेडकर
६६] गो ग आगरकर या जहाल
समाजसुधारकावर प्रमुख्याने
पाश्यात
विचारवंताचा आढळून येतो
१] थॉमस पेन २] हर्बट स्पेन्सर व जॉन स्टृअर्ट मिल
३] जोसेफ मॅझिनीक ३] लिओ टॉलस्टॉय
६७] महात्मा ज्योतिबा फुले
यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना
कधी केली
१] २२ सप्टे १९७३ २] २४ सप्टे १८७३
३] २३ सप्टे १८७३ ४] २४ सप्टे
१८ ३०
६८] ‘आम्हला कोणाची भीक नको झगडून हक्क हवेत’ हे
तेजस्वी विचार कोणत्या समाजसुधारकाचे
१] फुले २] शिंदे
३] भाऊराव पाटील ४]
आंबेडकर
६९] हिंदी लोकांच्या
दुर्गुनावर आपल्या गुलामाचे राष्ट्र या लेखात
सुधारकाने कडकडून हल्ला चढविला
१] टीळक २ ]लाल लजपतराय
३] आगरकर ४] फुले
७०] सर्व जातीच्या
विध्यार्थ्यासाठी वेगवेगळी वसतीगृहे स्थापन
केली
१] महात्मा फुले २] शाहू महाराज
. ३] सयाजीराव गायकवाड ४] गाडगे महराज
७१] डॉ आंबेडकरांनी पहिला
सत्याग्रह कोठे केला
१] महाड २] नाशिक
३] पंढरपूर ४] अमरावती
७२] केसरीचे पहिले संपादक कोण
१] लोकमान्य टिळक २]
गो ग आगरकर
३] लाला लजपतराय ४] वा ग जोशी
७३] आखिल भातीय अस्पृश्य समाज
संघटनेची स्थापना कोणी
केली
१] गो ह देशमुख २] शाहूमहाराज
३] आंबेडकर ४] वि रा शिंदे
७४] डॉ आंबेडकरांनी अमेरिकेत
उच्च शिक्षणासाठी कोणी आर्थिक
मद्दत केली
१] शाहूमहाराज
२] इंडियन असोसिएशन
३] ब्रिटीश सरकार ची शिष्यवृत्ती
४] सयाजीराव गायकवाड
७५] शिका व संघटीत व्हा व
संघर्ष करा हि घोषणा कोणी दिली
१] डॉ आंबेडकर २] कॉम्रेड डांगे
३] महात्मा फुले ४ ] भाऊराव पाटील
७६] सत्य शोधक समाजाची स्थापना
कोणत्या उद्देशाने करण्यात
आली होती
१] महिलांना शिक्षण देण्यासाठी
२] पिडीत शोषित समाजाच्या जागृतीसाठी
३] अस्पृश्यता निवारणासाठी
४] छात्र धर्म प्रसारणासाठी
७७] सत्यशोधक चळवळ पुनर्जीवित
करण्याचे श्रेय कोणाकडे आहे
१] डॉ .आंबेडकर २] सयाजीराव गायकवाड
१] छत्रपती शाहू ४] वि रा शिंदे
७८] महात्मा फुले यांना
भारतातील आध्य समाजसुधारक का
म्हणतात
१] त्यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणले
२] त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले
३] त्यांनी स्त्रिया साठी १८५१ मध्ये पहिली शाळा सुरु केली
४] वरील सर्व
७९] एस.एन.डी,टी.विद्यापीठ स्थापन करण्याचे कोणाचे स्वप्न पूर्ण
झाले
१] महर्षी धो के कर्वे २] गो ग आगरकर
३] महात्मा फुले ४] पंडिता रमाबाई
८०] महर्षी धोंडो केशव कर्वे
यांना १९५८ साली कोणता पुरस्कार
देऊन सन्मानित करण्यात आले
१] पद्मभूषण २] भारतरत्न
३] परमवीरचक्र ४] ज्ञानपीठ
८१] १८९६ मध्ये अनाथ बालिका
श्रमाची स्थापना कोणी केली
१] ज्योतिबा फुले २] र.धो .कर्वे
३] महर्षी धो के कर्वे ४] वी रा शिंदे
८२] महात्मा फुले यांनी पहिली शाळा केव्हा सुरु केली
१] मे १८५२ २] नोव्हे १८२२
३] जाने
१८४८ ४] मे १८४८
८३] ‘राज्य करणे म्हणजे सूड
उगवणे नव्हे’ असे कोणत्या वृत्तपत्रात
पसिद्ध झाल होते
१]
केसरी २] सुधाकर
३] दर्पण ४] युगांतर
८४] शाहू महाराजानी स्थापन
केलेल्या सत्यशोधक समाजाला
कोणते नाव दिले
१] राजाराम सत्यशोधक समाज
२] शाहू सत्यशोधक समाज
३] शिवाजी सत्यशोधक समाज
४] यशवंत सत्यशोधक समाज
८५] महात्मा फुले यांनी विधवा
पुनर्विवाह केव्हा घडवून आणला.
१] १८८८ २] १८९२
३] १८९३ ४]
१८६४
८६] महर्षी कर्वे यांनी १९१६
साली महिला विध्यापिठाची
स्थापना कोठे केली
१] मुंबई २] पुणे
३] हिंगणे ४] औरंगाबाद
८७] १९४२ साली ऑल इंडिया
शेड्यूल कस्ट फेडरेशनची स्थापना
कोणी केली
१] धो के कर्वे २]
डॉ आंबेडकर
३] म. फुले ४] वी रा शिंदे
८८] आगरकरांनी १८८८ साली कोणते
वृत्तपत्र सुरु केले
१] सुधाकर २] दर्पण
३] केसरी ४]
सोशॅलीस्ट
८९] राजर्षी शाहू महाराजांनी
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन
दिले हि कशावरून
१] त्यांनी आपली मलगी अस्पृश समाजातील मुलास दिली
२] आपली पुतणी धनगर समाजातील राजपुत्राला दिली
३] आपल्या मुलीचा विवाह धनगर समाजातील मुलाशी केला
४] स्वतः आंतरजातीय विवाह केला
९०] डोंगरीच्या तुरुंगातील
आमचे १०१ दिवस हे पुस्तक कोणी
लिहले
१] आगरकर २] टिळक
३] महात्मा गांधी ४] सावरकर
९१] ऑगस्ट १९२० च्या अस्पृश
परिषदेचे अध्यक्ष कोण होते
१] राजर्षी शाहू २] टिळक
३] महात्मा गांधी ४] सावरकर
९२] महात्मा फुले यांनी दीनबंधू
केव्हा सुरु केले
१] १८७७ २] १८८८
३] १८८१ ४] १८७८
९३] टिळक व _ _ _ _ यांच्यात वैचारिक मतभेद होत
१] आगरकर २] म.गांधी
३] आंबेडकर ४] गो कृ गोखले
९४] शेतकऱ्याचा विकास व्हावा
म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी
काय केले
अ] राधानगरी धरण बांधले ब] कालवे खोदले
क] कोयना धरण बांधले ड] रंकाळा तलाव बांधला
१] अ २] ब व क ३] क व ब ४] अ व ब
९५] १९९० साली आंबेडकरांना त्यंचा जन्म शताब्दी निमित्त
भारत सरकारने त्यांना कोणता पुरस्कार दिला
१]
भारतरत्न २] पाद्मश्री
३] पदवीभूषण ४] परमवीरचक्र
९६] सत्यशोधक समजाची स्थापना
झाली तेव्हा व्हॉईसरॉय कोण
होते
१] लॉर्ड लिटन २] लॉर्ड नॉर्थबुक
३] लॉर्ड रिपन ४] लॉर्ड डफरीन
९७] खतफोडीचे बंड महात्मा फुले
यांनी कोणत्या प्रशासनासाठी
केले होते
१] शेतीचा शेतसार २] खताचे भाव वाढविले होते म्हणून
३] मीठा वरील कर ४] दुष्काळाच्या प्रश्नावरून
९८] इ.स.१८६० मध्ये विवाहास
पूर्ण पाठींबा दर्शवून कोणी
विधवा विवाहाचे जोरदार समर्थन केले
१] डॉ आंबेडकर २] ज्योतीराव फुले
३] छत्रपती शाहू ४] महर्षी कर्वे
९९] गोपाळ गणेश आगरकर हे
कोणत्या प्रकारचे विचार वंत होते
१] आदर्शवादी २]
जहाल मतवादी
३] बुधीप्रमान्य वादि ४] धार्मिक
१००] डॉ आंबेडकर पहिल्या
गोलमेज परिषेदेला कोणाचे प्रतिनिधी
म्हणून हजर होते
१ ] कॉंग्रेसचे २] भारत सरकारचे
३] अस्पृश्याचे ४] रिपब्लिकन पक्षाचे
[ आपल्या मित्रांना
पण याचा लाभ घेउ द्या, गरजू
, अभ्यासू मुलाला, मुली पर्यंत पोहचवा अनेकांना पाठवा ]